Tag Archives: जागेवरच कारवाईचा दिला इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, गैरकारभार आढळला तर जागेवरच कारवाई करणार ठाणे आणि मिरा भाईंदरमधील नवीन बांधकामांबाबत सर्व परवानग्या घेतल्या असल्याची चौकशी होणार

ठाणे आणि मिरा – भाईंदर मध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरु आहेत. तर जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे. हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमीनींवर बोर्ड लावून त्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश देतानाच …

Read More »