रविवारी (२९ जून २०२५) पहाटे पुरी येथे रथांभोवती झालेल्या चेंगराचेंगरीत दोन महिलांसह तीन भाविकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांच्या सरकारच्या वतीने वैयक्तिकरित्या माफी मागितली. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींची तात्काळ चौकशी करण्याची घोषणा केली, मुख्यमंत्री मोहन …
Read More »पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला ओडिशातील रत्नभांडारचा मुद्दा
लोकसभा निवडणुकीत एनडीए ४०० जागांचा टप्पा पार करणार आणि ओडिशामध्ये डबल इंजिन सरकार बनणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. ५० जागाही मिळवू न शकणारी काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधी बाकावर देखील बसू शकणार नाही अशी खिल्लीही पंतप्रधान मोदी यांनी उडवली. ओडिशातील कंधमाल, बोलंगीर आणि बरगढ …
Read More »
Marathi e-Batmya