फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने भारताला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आपल्या खटल्यांना गती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांवरील कारवाईच्या आधारे भारताला ‘नियमित पाठपुरावा’ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. यासह भारत फक्त चार जी२० G20 राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात सामील झाला आहे ज्यात ४० …
Read More »गुजरात न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांचा सवाल, ललित मोदी, नीरव मोदी हे…? राहुल गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, सर्वोच्च न्यायालयात जाऊ
राहुल गांधी यांच्याविरोधात खोटी तक्रार करुन राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक कारवाई केलेली आहे. राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही परंतु राहुल गांधी यांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजपा गलिच्छ राजकारणातून करत आहे. देशातील कायदे सर्वांना समान आहेत व काँग्रेसचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देता येत नाही, परंतु राजकीय द्वेषातून …
Read More »