Tag Archives: परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

जयंत पाटील यांची खंत, एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर… राज्यभरात परतीच्या पावसाने शेतकरी संकटात ; कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान

राज्यभरात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर निर्णय घेण्याचा धडाका लावला होता त्यात एखादा निर्णय माझ्या शेतकऱ्यांबाबत घेतला असता तर आज कदाचित परिस्थिती वेगळी असती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी आपल्या …

Read More »