नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …
Read More »दिल्ली चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर संजय राऊत यांचा आरोप, सरकारी आकडा खोटा.. दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून केला आरोप
काल रात्री दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्या अचानक रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली. आणि दिल्ली रेल्वे स्थानकावर एकच धावपळ सुरु होऊन चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानक प्रशासनाकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी …
Read More »लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …
Read More »चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …
Read More »महाकुंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डुबकी आणि दिल्लीतील मतदान सर्वाधिक डुबकी तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नावावर
नवीन कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धेच्या ठिकाणी काहीतरी करतात, जो चर्चेचा विषय बनतो. आता प्रयागराजची महाकुंभ मेळा घ्या. येथील पवित्र संगमामध्ये त्यांनी केलेली डुबकीदेखील चर्चेचा विषय आहे. ते अशा वेळी दिल्लीतील दिल्लीकर मतदान करत होते, सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बोट बुडवण्यासाठी मतदान करत होते. तसे पाहता, सनातन धर्मावर विश्वास …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आरोप, व्हिआयपी कल्चरमुळे घटना कुंभमेळ्यात अर्धवट व्यवस्था आणि व्हिआयपी कल्चर
महाकुंभात अर्धवट व्यवस्था, व्हीआयपी कल्चर आणि व्हीआयपींनी स्वतःहून केलेले प्रचार यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सभास्थळी व्हीआयपी कल्चरवर बंदी घालण्याची मागणीही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांच्या एक्सवरील अकाऊंटवर म्हणाले की, “महाकुंभमेळ्यादरम्यान तीर्थराज …
Read More »मौनी अमावस्येच्या अंधारात नागरिकांचा आक्रोशयुक्त मृत्यू चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तीर्थक्षेत्राबद्दलच्या आशा भंग
महाकुंभमेळ्याच्या विस्तीर्ण परिसरात रात्र पडेपर्यंत, पवित्र नदीकाठ दुःखाचे आणि गोंधळाचे दृश्य बनले होते, ‘मौनी अमावस्ये’ रोजी ‘अमृत स्नान’ साठी जमलेल्या भाविकांनी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पोलिस अधिकारी मानवी साखळ्या बनवत, सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी लाऊडस्पीकरवरून सूचना देत असताना, घाटांवर फाटलेले चप्पल, टाकून दिलेले कपडे आणि वैयक्तिक सामान विखुरलेले होते. बुधवारी …
Read More »चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …
Read More »सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आमदारकीचे स्वप्न अधूरेच राहिले पण पुतण्या मात्र बनला आमदार
सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. …
Read More »
Marathi e-Batmya