देशातील ५४८ लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या आज सातव्या टप्प्याच्या माध्यमातून मतदानाची प्रक्रिया पार पडली. केंद्रात नवे सरकार स्थापन करण्यासाठी ५४८ पैकी २७२ चा जादूई आकाडा ज्या राजकिय पक्ष किंवा आघआडीला मिळेल त्या पक्षाची सत्ता केंद्रात स्थापन होणार आहे. दरम्यान देशातील विविध मतदानोत्तर लोकसभा निवडणूकीचे सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थांनी आपापले दावे आज …
Read More »