देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ८ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या आपल्या विधानाचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी स्वदेशी तेजस …
Read More »
Marathi e-Batmya