Tag Archives: भारताने पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले

दहशतवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर हल्ले भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

पहलगाम येथील दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले. भारताच्या हल्लात जवळपास १०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आज आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय …

Read More »