Tag Archives: मंत्री किरण रिजूजी यांनी दिले पत्र

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांनी पदभार स्विकारला, पहिल्यांदाच निवडणूक चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वीकारली प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे

भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादाची विचारधारा तसेच मोदी सरकारचे लोकोपयोगी निर्णय राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सामान्य माणसापर्यंत नेऊन पोहचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या साथीने पार पाडेन, असा निर्धार भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केला. वरळी डोम येथे प्रचंड उत्साहात पार पडलेल्या पक्षाच्या राज्य परिषदेच्या अधिवेशनात रविंद्र चव्हाण यांनी मावळते प्रदेशाध्यक्ष …

Read More »