Tag Archives: महात्मा फुले पुतळा विटंबना प्रकरण

तेलंगणातील महात्मा फुले यांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी प्रकाश आंबेडकर यांचा आरएसएसला सवाल मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनाही केला सवाल

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरून आरएसएस (RSS) आणि तेलंगणा सरकारवर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, तेल्लापूर …

Read More »