Tag Archives: मान्सून पाऊस

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर केंद्राकडे प्रस्ताव सादर, मदतीसाठी राज्य मागे हटणार नाही

अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकारने तातडीच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत केली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून घरे, शेती आणि जनावरांचे जिथे नुकसान झाले आहे तिथे आवश्यक त्या ठिकाणी निकषामध्ये शिथिलता आणून मदत केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली. अतिवृष्टीमुळे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …

Read More »

देशात चार वर्षातील सर्वाधिक पाऊसः शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी फायदेशीर २०२० नंतर ९३४.८ टक्के पाऊस

या हंगामात मान्सूनच्या पावसात लक्षणीय वाढ अनुभवली आहे, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८% अधिक पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार देशात ९३४.८ मिमी पाऊस पडला आहे आणि दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८% आहे. या हंगामात २०२० नंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे आणि कृषी क्षेत्रासाठी आशादायक दृष्टीकोन सुनिश्चित केला आहे. आयएमडी …

Read More »