धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अर्ध्याहून अधिक मुंबईतील शासकिय जमिनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अदानी कंपनीच्या घशात घातल्या. त्या विरोधात दस्तूरखुद्द धारावी करांसह राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडूनही यासंदर्भात सातत्याने आवाज उठविला. मात्र त्यांचा आवाज सत्ताधारी भाजपाच्या कानावर ऐकायला गेला असला तरी सत्ताधाऱ्यांचे कान बहिरे असल्याचे दिसून आले. हे कमी की काय …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानी सरकारकडून मुंबईकरांची लुट मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ लाडक्या उद्योगपती मित्रासाठी भाजपा युती सरकार मुंबईकरांकडून आणखी किती पैसे वसूल करणार?
बीएमसीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांकडून मालमत्ता कराच्या नावाखाली विक्रमी ६,२०० कोटी रुपये वसूल केले असताना पुन्हा मुंबईकरांना लुटत आहेत. ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी मुंबईकरांच्या खिशात सरळ हात घालत असून मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ करण्याचा अदानी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप करत मालमत्ता करातील कोणत्याही वाढीला काँग्रेसचा तीव्र …
Read More »उच्च न्यायालयाचा सवाल, ऑटोरिक्षा आणि टॅक्सीची संख्या मर्यादीत ठेवता येईल का? राज्य सरकारला न्यायालयाची विचारणा
अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या परिवहन आयुक्तांना ऑटोरिक्षा आणि टॅक्सींसाठी ‘ओपन लायसन्स पॉलिसी’ – ज्यावर ऑटोरिक्षा युनियनने प्रश्न उपस्थित केला आहे – राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सींची संख्या मर्यादित करण्यासाठी थांबवता येईल का हे ठरवण्याचे आदेश दिले. पुणे येथील सावकाश ऑथॉरिकशा युनियनने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी करत होते, ज्यामध्ये असा …
Read More »मुंबईतील फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा
मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले व कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याची …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय मुंबईतील सर्व गावठाणे आणि कोळीवाड्यांचे तातडीने मॅपिंग करा !
मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचे आणि सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत.मात्र, मुंबईचा तुकड्या-तुकड्याने लिलाव करण्याच्या कटात गुंतलेल्या या सरकारने भूमिपुत्रांवर घाला घातला आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन निर्णय (GR) असूनही, त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे आणि या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे …
Read More »मुंबईत १३ महिन्यांत ६५ लाख वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन ४४ लाख वाहन चालकांनी दंड भरलेला नाहीः ३६९ कोटींची थकबाकी
मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या १३ महिन्यांत (१ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५,१२.८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर ३६९ कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे. ही माहिती आरटीआय …
Read More »मुंबई ठाण्यातील रेल्वे प्रश्नी श्रीकांत शिंदे, नरेश मस्के यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार
मुंबई – ठाणे आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, सेवेचा दर्जा अधिक वृध्दींगत व्हावा, या उद्देशाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन …
Read More »मुंबईतील रस्त्यांवरून भाजपा आमदारांकडून उपमुख्यमंत्र्यांचा नगरविकास विभाग लक्ष्य उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याची उदय सामंत यांची माहिती
मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, कामगारांना देण्यात येणारी आर्थिक मदत थांबा आणि थांबवा असे नाही अशा आदेशाने आर्थिक हक्क निर्माण करत नाही
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आय. छागला यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की औद्योगिक विवाद कायद्याच्या कलम ३३सी(२) अंतर्गत दाव्यांचे समर्थन कायदे, करार किंवा प्रथेतून उद्भवणाऱ्या स्पष्ट हक्कांनी केले पाहिजे. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की हस्तांतरण बेकायदेशीर घोषित करण्याच्या आदेशात “थांबा आणि थांबवा” निर्देश आपोआप आर्थिक हक्क निर्माण करत …
Read More »पहिल्या वॉकेथॉनमध्ये ५००० हून अधिक मुंबईकरांचा सहभाग फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनद्वारे नागरिकांनी लुटला वॉकिंग कार्निव्हलचा आनंद
फास्ट अँड अप मुंबई वॉकेथॉनच्या पहिल्या आवृत्तीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. फिटनेस आणि सामुदायिक बंधनासाठी चालण्याचा आनंद स्वीकारत ५,००० हून अधिक सहभागी मॅक्सिमम सिटीच्या रस्त्यावर उतरले. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त आणि आयएएस अधिकारी आणि डॉ. भूषण गगराणी; महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल अनिल जग्गी; महाराष्ट्राचे माजी पोलिस …
Read More »
Marathi e-Batmya