लोकसभा निवडणूकीप्रमाणेच राज्यातील विधानसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांना खुष करण्यासाठी आणि अप्रत्यक्ष केंद्र सरकारने दिलेल्या योजनेचा फायदा देत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पी.एम. किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनांचे माहे ऑगस्ट २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतील अनुक्रमे १८ वा व पाचवा हप्ता पंतप्रधान नरेंद्र …
Read More »पूरग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार
पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या …
Read More »सर्व्हिस रोडसाठीही १६०० कोटी रूपयांची निविदा मुंबई महापालिकेची सर्व्हिस रोडच्या कॉक्रेटीकरणासाठी निविदा काढली
सर्व्हिस रोड हा अवजड वाहनांसाठी वापरला जात नाही. तसेच त्याचा वापर स्थानिक नागरिकांच्या छोट्या वाहनांसाठी केला जातो. तरीही सर्व्हिस रोडचे कॉक्रेटीकरण करण्यासाठी १६०० कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. यासदंर्भात सर्व्हिस रोडचे कॉक्रेटीकरण करण्याची आवश्यकता नसताना ही निविदा का काढण्यात आली असा सवाल करत ही निविदा रद्द करत प्रचलित नियमानुसार …
Read More »राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत घेण्यात आलेले हे दुसरे २५ निर्णय निवडणूक मौसम आला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेला खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील १५ निर्णयानंतर आणखी २५ निर्णय घेण्यात आले. यातील अनेक निर्णय महाराष्ट्रातील जनतेबरोबरच मोदी मित्र अदानीला दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या फायद्यासाठी घेण्यात आलेले आहेत. तसेच इतर महत्वाचे प्रकल्प जे बिल्डर लॉबी जी राज्य सरकार आणि केंद्रातील मंत्र्यांच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांची टीका, तुम्ही पाठिंबा देत असाल तर सात खून माफ… महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गंभीर संकटात
राज्याची वाढती वित्तीय तूट आणि मंत्रालयाच्या प्रस्तावांकडे सरकारकडून दुर्लक्ष केल्या जात असलेल्या वित्त विभागाच्या आक्षेपांवर प्रकाश टाकणारे वृत्त सद्या अनेक वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ढासळत्या आर्थिक परिस्थितीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, शिवजयंतीपूर्वी सिंधुदूर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा सर्वसामान्यांच्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील
महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेऊन महिला, शेतकरी, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य शासनाने दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण सारख्या विकासाच्या सर्व योजना अखंडपणे सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे ऑनलाईन लोकार्पण आणि भूमिपूजन पुण्याची वाहतूक कोंडी सोडविणे ही राज्य सरकारची जबाबदारी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईनप्रणालीद्वारे पुणे मेट्रो टप्पा १ चा दक्षिणी विस्तार स्वारगेट ते कात्रज मार्गिकेचे भूमिपूजन आणि पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्थानक मार्गावरील प्रवासी सेवेचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथील स्मारकाचे तसेच सोलापूर विमानतळाचे …
Read More »क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या शिल्पाचे लोकार्पण ब्राँझ धातूच्या अर्ध शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकार्पण
महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वडिलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण… कोल्हापूर येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ
आपली वडीलधारी मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाचे क्षण आणण्याच्या भावनेतून राज्यातील सर्व धर्मींयातील साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरु केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दूरदृश्य …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, बदलापूर प्रकरणातील प्रश्नांची उत्तरे शिंदे-फडणवीस कधी देणार? महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करणे जमत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा …
Read More »
Marathi e-Batmya