दिल्लीत ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि तीन दिवसांनी अर्थात ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे, सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप), त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजपा आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाची राजकिय प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या दमदार कामगिरीनंतर आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मागितली मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तीन प्रश्नांची उत्तरे आमच्या प्रश्नांची उत्तरे व चिंतेचे निराकरण करणे महत्त्वाचे
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालावरून आधीच महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी (६ डिसेंबर) रोजी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्र लिहित वंचितने विधानसभा निवडणुकीतील तात्पुरत्या मतदारांच्या मतदानातील तफावत आणि अंतिम आकडेवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली …
Read More »राज्यातील महिला मतदारांच्या संख्येत तब्बल १० लाखाची वाढ तर १९.४८ लाख नवमतदार उंच इमारतींमध्ये एक हजार ११८ मतदान केंद्रांची सुविधा
महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शकपणे निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या असून लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील सर्व मतदारांनी विशेषतः शहरी भागातील मतदारांनी उस्फुर्तपणे सहभागी होत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे केले. हॉटेल ट्रायडंट येथे आगामी विधानसभा …
Read More »पुन्हा “लेवल प्लेईंग फिल्ड” निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेबाबत चुप्पी दोन दिवसीय दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूका कधी घेणार याचे उत्तर गुलदस्त्यात
मागील काही दिवसांपासून मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते गल्लीबोळात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत एकच चर्चा करत राज्यातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता कधी असा सवाल सातत्याने उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आणि किती टप्प्यात घेणार याचा …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरयाणा व जम्मू आणि काश्मीरचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झारखंड आणि महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम एकत्रित जाहिर करण्याची शक्यता
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीनंतर चार राज्यातील विधानसभा निवडणूका एकदमच होतील अशी अटकळ बांधली जात असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीवकुमार यांनी हरयाणा व जम्मू काश्मीर राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज जाहिर केला. मागील काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीर राज्याची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरुवात… जयराम रमेश यांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी धमकाविल्याचे पुरावे द्यावेत
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असल्याने विरोधी गट इंडिया आघाडीला आश्चर्य वाटण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी बरोबरी साधत आहेत. गेल्या ८० दिवसापासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तज्ज्ञांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला निवडणुकीत सर्वात जास्त पसंती दिली असली तरी सत्ताधारी युतीच्या …
Read More »निवडणूक आचारसंहिता आणि कार्यक्रम उद्या जाहिर होणार, आयोगाने दिली माहिती
लोकसभा संसदेचा कार्यकाळ पूर्ण होत आला असल्याने देशातील राजकिय पक्षांकडून अपेक्षित उमेदवार, आघाड्या आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहि करण्याकडे केंद्र सरकारबरोबरच त्या पक्षाच्या राज्य सरकारकडून सुरु करण्यात आला आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिल्यानंतर निवडणूकीचा कार्यक्रम आणि मतदान कार्यक्रमाच्या निश्चितीचा …
Read More »अरूण गोयल यांच्या राजीनाम्याला मुख्य निवडणूक आयुक्त जबाबदार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या एक आठवडा आधी निवडणूक आयुक्त (EC) अरुण गोयल यांनी अचानक आणि अनपेक्षित राजीनामा दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता, परंतु मुख्य निवडणूक आयुक्त (ईसी) राजीव कुमार आणि अरूण गोयल यांच्यात स्पष्ट मतभेद असल्याचे निवडणूक आयोगाच्या अंतर्गत सूत्रांनी निदर्शनास आणले आहे. (CEC) राजीव कुमार आणि EC अरूण …
Read More »
Marathi e-Batmya