भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने १२ मे रोजी टाटा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. जम्मू आणि पठाणकोट या शेजारच्या शहरांमध्ये हवाई हल्ल्याच्या सूचनांमुळे धर्मशाळेतील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना अर्ध्यावर रद्द करण्यात आला होता. सद्यस्थितीत भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी करार झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात स्थगित …
Read More »
Marathi e-Batmya