Tag Archives: या शहरामध्ये नव्याने सुरु करणार

प्रकाश आबिटकर यांची घोषणा, या शहरांमध्ये नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे होणार केंद्रे

अवयवदानास नवे आयाम मिळत असून राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे. तसेच अवयवदान प्रक्रियेत असलेली पारदर्शकता आणि परिणामकारतेमुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार आहे, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले . आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या …

Read More »