Tag Archives: राज्याच्या गृहसचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणीः गृहसचिवांना प्रतिज्ञा पत्र दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश राज्याच्या गृहसचिवांना ३ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश

शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने राज्य शासनाला फटकारत राज्याच्या गृहसचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाने चौकशी केल्यावर पुढे काय कारवाई करायची? याविषयी कायद्यात कोणतीही तरतूद नाहीये. त्यामुळे अशा …

Read More »