मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्य निवडून आलेल्या नेतृत्वाशिवाय राहिले. राज्य विधानसभा बोलावण्याची अंतिम मुदत १२ फेब्रुवारी रोजी संपल्याने राजकीय अनिश्चितता आणखी वाढली आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल पाठवल्यानंतर केंद्रीय राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?
एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …
Read More »
Marathi e-Batmya