Tag Archives: वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि एस अच्युतानंदन वयाच्या १०१ वर्षी घेतला अखेरचा श्वास जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट चळवळीचे सशक्त प्रतिक

केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि.एस. अच्युतानंदन यांचे सोमवारी (२१ जुलै २०२५) तिरुअनंतपुरम येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. २००६ ते २०११ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. व्हि एस अच्युतानंदन यांनी २०१९ मध्ये किरकोळ झटका आल्यानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते त्यांचा मुलगा व्ही. अरुण …

Read More »