महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात …
Read More »“तर मी घरी बसेन” उद्धव ठाकरे यांचे जनतेला आवाहन संभाजीनगरातील प्रचारसभेत बोलताना आवाहन केले
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाची सर्वाधिक चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणूकीच्या काळात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात सर्वाधिक जास्त लक्ष्य केंद्रीत केले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारात आणि शिवसेना उबाठाच्या उमेदवारापैकी कोण जिंकणार याबाबत उत्सुकता होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार …
Read More »पंतप्रधान मोदी शनिवारी भाजपाच्या बूथ प्रमुखांशी संवाद साधणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीच्या ‘माझा बूथ सर्वात मजबूत ‘ या उपक्रमाद्वारे राज्यातील पक्षाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ॲपच्या माध्यमातून आणि ऑनलाइन संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे बूथ पातळीपर्यंतच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि पक्षाच्या विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पडेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे …
Read More »“हे ऐकायला कोणी तयार नसतात” असे सांगत राज ठाकरे यांनी मिनिटात सभा संपवली भिंवडीत सभेत प्रकृतीचे कारण देत सभा दोन मिनिटात संपवली
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचत शेवटच्या टप्प्यात पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतील भाजपाची प्रचारसभा शेवटची असल्याचे सांगत निवडणूकीच्या प्रचारसभांतून बाहेर पडले. मात्र शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी इतर पक्षाच्या स्टार प्रचारकांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आजही प्रचार अद्याप कायम सुरु ठेवला असून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांकडून महाराष्ट्रात प्रचार …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती, मुस्लिम समाज वंचितच्या पाठीशी असणे हेच त्यांना जड जातय मोहम्मद पैगंबर बिल आम्हीच विधान परिषदेत मांडले
सध्या माझ्याबद्दल बरंच सोशल मीडियावर लिहिलं जात आहे की मौलवी, काझीला शिव्या दिल्या वैगेरे. काँग्रेसचे जे भडवे आहेत लिहिणारे ते लिहितील त्याबद्दल मला फरक पडत नाही. मुस्लिम समाज वंचितकडे चालला आहे. मुस्लिम समाज वंचितकडे गेला तर आपलं काय होणार? म्हणून त्यांना आता जड वाटायला लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही महायुतीचे सरकार येताच नांदेडमध्ये एमआयडीसी मंजूर करणार
महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील प्रचारसभेत दिली. …
Read More »जी परमेश्वरा यांची स्पष्टोक्ती, काँग्रेसच्या ५ गॅरंटीसाठी बजेटमध्येच ५६ हजार कोटी तरतूद पंतप्रधान मोदी व भाजपा नेत्यांचा काँग्रेस गॅरंटीबद्ल अपप्रचार, अंमलबजावणीच्या पाहणीसाठी कर्नाटकात त्यांचे स्वागत
कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या ५ गॅरंटींची यशस्वीपणे अंमलबजाणी सुरु असून कर्नाटकातील लाखो लोक या गॅरंटींचा लाभ घेत आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ५ गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या ५ गॅरंटीसाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पातच ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने निधीची …
Read More »कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून दखल साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश
सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा …
Read More »निवडणूक आयोगाकडून आता दूरचित्रवाणी अर्थात टीव्हीवरील बातम्यांवर लक्ष दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी "इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर" दक्ष
महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित …
Read More »रमेश चेन्नीथला यांची खोचक टीका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची हवा संपली… राहुल गांधींच्या उद्या चिमूर व धामणगाव रेल्वे येथे सभा तर प्रियंका गांधींच्या शिर्डी व कोल्हापुरात सभा, १७ तारखेला प्रियंका गांधी गडचिरोली व नागपूरात.
काँग्रेस अनुसूचित जाती व अनुसुचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान व आरक्षण देऊन मागास जातींना हक्क व अधिकार दिले व वर्षानुवर्षे मनुवाद्यांनी केलेल्या अत्याचारातून त्यांची सुटका केली. आरक्षण व संविधान संपवण्याचे प्रयत्न तर नरेंद्र मोदींचा भारतीय …
Read More »
Marathi e-Batmya