गुरुवारी (१२ जून २०२५) दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान २४२ प्रवाशांसह लंडनला जात होते. एका चमत्कारिकरित्या वाचलेल्या प्रवाशांशिवाय इतर कोणालाही वाचवता आले नाही. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता. विमानातील २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी एअर इंडियाने केली. तर विमान …
Read More »
Marathi e-Batmya