भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढील चर्चेसाठी आज संध्याकाळी दोन्ही देशांच्या डिजीएमओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी भारतीय डिजीएमओच्या अधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारताने केलेला हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होता. तो हल्ला कोणत्याही पाकिस्तानी सैन्याशी किंवा पाकिस्तान देशाच्या विरोधात नव्हता. पण पाकिस्तानी लष्कराने दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या …
Read More »व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरु केल्यावर नौदल सज्ज होते कराचीवर समुद्री मार्गे हल्ले करण्यासाठी तयार होते
भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते आणि कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम होते, असे व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी रविवारी सांगितले. “आमच्या सैन्याने अरबी समुद्रात निर्णायक स्थितीत तैनात राहून आमच्या निवडीच्या वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला …
Read More »
Marathi e-Batmya