भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा …
Read More »पाच वर्षात उत्पादन निर्यातीत भारत २ ऱ्या स्थानी जागतिक स्तरावर भारतीय मालाला मागणी
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेमध्ये गेल्या पाच वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये विशेषत: पेट्रोलियम, रत्न, कृषी रसायने आणि साखरेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१८ आणि २०२३ दरम्यान देशाच्या निर्यातीत वाढ झालेल्या इतर क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिकल वस्तू, वायवीय टायर, टॅप आणि व्हॉल्व्ह आणि सेमीकंडक्टर उपकरणांचा समावेश आहे. आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये पेट्रोलियम निर्यात $८४.९६ …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यास मान्यता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले …
Read More »
Marathi e-Batmya