सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी १८ टक्क्यांनी वाढून २४८ टन झाली, जी मागील वर्षी याच कालावधीत २१० टन होती. सरकारने आयात शुल्क निम्मे कमी केल्यानंतर किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे हे घडले. यात आरबीआयने ठेवलेला साठा देखील या विक्रीत ग्राहकांनी विकत घेतल्याचे दिसून येत आहे. आरबीआयने आपल्या राखीव व्यवस्थापनाचा भाग म्हणून १३ …
Read More »
Marathi e-Batmya