Tag Archives: हवाई दलाचे प्रमुख

ब्रम्हा चेल्लानी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या कथानकाची वेळ भारताने घालवली आयएफए प्रमुख ए पी सिंह यांनी कबुली दिल्यानंतर व्यक्त केले मत

भौगोलिक रणनीतीकार ब्रह्मा चेल्लानी यांनी म्हटले आहे की, ७-१० मे रोजी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान भारताने आपल्या लष्करी यशाची जाहीर घोषणा उशिरा केल्याने इस्लामाबादला जागतिक स्तरावरील कथेला आकार देण्याची संधी मिळाली. एक्स (पूर्वी ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये, ब्रम्हा चेल्लानी यांनी लिहिले आहे की, “भारताच्या हवाई दलाच्या प्रमुखांनी नुकताच एक महत्त्वाचा खुलासा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची अजित डोवाल, गोविंद मोहन यांच्यासोबत आढावा बैठक भारत-पाकिस्तान मधील वाढत्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पर्यायांचा आढावा घेणे सुरू ठेवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी त्यांच्या कार्यालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गृहसचिव गोविंद मोहन यांच्यासोबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा घेतला. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पंतप्रधान मोदींनी देशाच्या उच्च संरक्षण …

Read More »