पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत मध्य प्रदेशात एका कार्यक्रमाचे आयोजन तेथील राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा विनाश घडवून आणला, पहलगाममधील हल्ल्याचा उल्लेख केला जेथे महिलांनी त्यांचे पती मारले जात असल्याचे पाहिले. …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रम नियोजनाचा आढावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल २०२४ रोजी १३३ वी जयंती असून चैत्यभूमी, दादर आणि दीक्षाभूमी, नागपूर येथील कार्यक्रम भव्यदिव्य होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. यामुळे या परिसरात पंचशील कमान उभारण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्राधान्य द्यावे, असे …
Read More »
Marathi e-Batmya