गेल्या दशकात, सरकारने आपले भांडवल ५ पटीने वाढवले आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, भारतातील व्यवसायांसाठी आता त्यांची गुंतवणूक वाढवून कॅपेक्स चक्रात सहभागी होण्याची वेळ आली असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले. पुढे बोलताना कुमार मंगलम बिर्ला यांनी मंद खाजगी भांडवल दरामध्ये, त्यांनी भारतातील कॉर्पोरेट्स, स्टार्टअप क्षेत्र …
Read More »
Marathi e-Batmya