Tag Archives: २०२२ च्या प्रकरणातील निकालावर पुनर्विचार करणार

ईडीच्या अधिकार प्रश्नी सर्वोच्च न्यायालय निकालावर नवे खंडपीठ पुन्हा सुनावणी ७ मे रोजी तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार

सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक आणि मालमत्ता जप्त करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकारांना कायम ठेवणाऱ्या २०२२ च्या निकालाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे का हे ठरवण्यासाठी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयालचे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचे पुनर्गठित खंडपीठ २०२२ च्या निकालाचा …

Read More »