गुजरात मधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळण्याच्या घटनेला नुकतेच आठ दिवस झाले. या विमान अपघात दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह इतके जळाले होते, त्यांचे मृतदेहही ओळखण्यापलिकडे गेले होते. आता पर्यंत मृतदेहांची डीएनए मार्फत जवळपास २२० प्रवाशांची ओळख पटविण्यात आली आहे. तर २०२ जणांचे अवशेष प्रवाशांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांकडे हस्तांतरींत करण्यात आल्याची …
Read More »
Marathi e-Batmya