Tag Archives: ५ लाख नोकऱ्या निर्माण केल्या

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, रेल्वेची आर्थिक परिस्थिती सुधारली संसदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी, २०२६) सांगितले की, गेल्या १० वर्षांत रेल्वे विभागाची आर्थिक स्थिती खूप सुधारली आहे आणि सर्व खर्च भागवल्यानंतर आता विभागाकडे थोडा महसूल शिल्लक आहे. राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, २०१४-२४ या काळात ५.०४ लाख नोकऱ्या …

Read More »