भारतीय प्रवासी वाहन बाजाराने २०२४ मध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठला, घाऊक विक्री विक्रमी ४३ लाख युनिट्सपर्यंत पोहोचली. मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स, टोयोटा किर्लोस्कर मोटर आणि किआ सारख्या आघाडीच्या वाहन निर्मात्यांनी त्यांचे आतापर्यंतचे सर्वोत्तम वार्षिक विक्रीचे आकडे पोस्ट केले. एसयूव्हीच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत असल्याने आणि ग्रामीण बाजारपेठेतील मजबूत योगदानामुळे …
Read More »२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? परिणाम… हिंदूत्व राजकारणाचा पाया पक्का? ईव्हीएमवर शंका
पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …
Read More »
Marathi e-Batmya