मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापूर्वी मेक इन इंडिया गुंतवणूक समेटमध्ये केंद्र सरकारच्या घोषणेनुसार देशातील प्रत्येकाला परवडणाऱ्या घर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने काही बांधकाम व्यावसायिक आणि संघटनांशी सांमज्यस करार केले. मात्र त्या करारानंतर एकाही परवडणाऱ्या घराची वीट न रचणाऱ्या त्याच संघटना आणि बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करत राज्यातील जनतेची …
Read More »
Marathi e-Batmya