काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या नंतर बहुचर्चित आणि प्रलंबित असलेल्या धारावी पुर्नविकासाचा प्रकल्प निविदा प्रक्रियेत अदानी कंपनीला देण्याच्या खटपटी केल्यानंतर अदानीसाठी मुंबईतील शेकडो हेक्टर मोकळ्या असलेल्या सरकारी जमिनी धारावी पुर्नविकासाच्या नावाखाली अदानीला देऊ टाकल्या. त्यानंतर आता मुकेश अंबानीचा नंबर राज्य सरकारकडून लावला असून मुकेश अंबानी यांच्या कंपनीलाही शेकडो हेक्टर जमिन …
Read More »
Marathi e-Batmya