Tag Archives: Ajit Pawar said empowerment of market committees is necessary to protect farmers

अजित पवार म्हणाले, बाजार समित्यांचे सक्षमीकरण शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे राष्ट्रीय बाजार अनुषंगाने राज्यातील बाजारांच्या विकासात शेतकऱ्यांचे हित व सदस्यांच्या अधिकारांचेही रक्षण व्हावे

राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. …

Read More »