मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघड वाजायला सुरुवात झालेली असतानाच निवडणूकीत आपल्याच पक्षाचा वरचष्मा रहावा यासाठी प्रत्येक राजकिय पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि दलित साहित्यिक अर्जून डांगळे यांनी आंबेडकरी विचारधारेवर आधारीत संस्थेची उभारणी करण्याकरीता एका बैठकीचे आयोजन केले. मात्र …
Read More »
Marathi e-Batmya