मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आलेल्या व्यक्ती खऱ्या अर्थाने भारतातील अनमोल रत्नच आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याचं मोजमाप कोणत्याही परिमाणात करणं शक्य नाही. गानकोकिळा म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनीही भारतीय संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं आहे. आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत …
Read More »
Marathi e-Batmya