प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून ‘स्वच्छ भारत, महान भारत’ संकल्पनेला आकार देईल, असे प्रतिपादन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी केले. तर, समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. …
Read More »हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता
डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. पण अरबी समुद्रात हे जहाज आले असताभारतीय नौदलाच्या कमांडोनी हे जहाज सोडविले असल्याची माहिती आज पुढे आली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात दोन दिवसांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेनंतर शनिवारी अपहरण केलेल्या जहाजातून १७ …
Read More »