राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचार शिगेला पोहोचत शेवटच्या टप्प्यात पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतील भाजपाची प्रचारसभा शेवटची असल्याचे सांगत निवडणूकीच्या प्रचारसभांतून बाहेर पडले. मात्र शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी इतर पक्षाच्या स्टार प्रचारकांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आजही प्रचार अद्याप कायम सुरु ठेवला असून राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे आदी नेत्यांकडून महाराष्ट्रात प्रचार …
Read More »
Marathi e-Batmya