मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाला एकवीस महिने उलटून गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी रविवारी संध्याकाळी इंफाळमध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बीरेन सिंग शनिवारी संध्याकाळी इम्फाळहून दिल्लीसाठी निघाले होते – या आठवड्यात राष्ट्रीय राजधानीचा असा दुसरा प्रवास – शनिवारी संध्याकाळी. मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्याशिवाय त्यांनी हा …
Read More »मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाटः पाच जण ठार पोलिसांचेही काही चालेना
मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …
Read More »
Marathi e-Batmya