राज्यातील संशयातीत बहुमत मिळविलेल्या महायुतीकडून निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवस झाले तरी राज्यातील सत्ता स्थापनेबाबत अद्याप दावा केला नाही. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहिर केले. मात्र प्रत्यक्षात अद्यापही भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya