आर्थिक आघाडीवर दिलासा देणारी बातमी आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार भारताची व्यापार तूट कमी झाली आहे. व्यापार तूट ५ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. आयात कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे भारताची व्यापारी व्यापार तूट सप्टेंबरमध्ये १९.३७ अब्ज डॉलरवर घसरली. ही तूट पाच महिन्यांतील सर्वात कमी आहे. ऑगस्टमध्ये व्यापार तूट …
Read More »जगातील टॉप २० कंपन्यांमध्ये रिलायन्सचा समावेश होणार उद्योगपती मुकेश अंबानी यांचा विश्वास
मुंबई : प्रतिनिधी जगातील सर्वात मोठ्या २० कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची क्षमता रिलायन्स इंडस्ट्रिजकडे असल्याचा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, कंपनीच्या प्रगतीचे सारे श्रेय संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. आज आमच्याकडे २ लाख ५० हजार कर्मचारी आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya