Tag Archives: congress

नाना पटोले यांचा आरोप, महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई आणि मंत्रालय पाण्यात राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले? हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाही

मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र …

Read More »

अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर म्हणाले, त्यांना किंमत मोजावी लागेल पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांबद्दल बोलताना जबाबदार धरले

पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय पथकाच्या नेत्याने रविवारी न्यू यॉर्कमध्ये म्हटले की, “पाकिस्तानमध्ये बसलेल्या कोणालाही असे वाटणार नाही की ते सीमा ओलांडून चालत जाऊन आपल्या नागरिकांना शिक्षा न होता मारू शकतात” आणि अशा कृत्यांसाठी “किंमत मोजावी लागेल”. “नवीन सामान्यतेची गरज अधोरेखित करताना, काँग्रेस खासदार शशी …

Read More »

भाजपाच्या रामचंद्र जांगरा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या खर्गे आणि जयराम रमेश यांचा हल्लाबोल पहलगाम हल्ल्यातील महिलांबद्दल केली होते वादग्रस्त वक्तव्य

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांवरील राज्यसभा खासदार रामचंद्र जांगरा यांच्या टिप्पणीवर काँग्रेसने रविवारी भाजपावर टीका केली आणि म्हटले की पक्ष नेतृत्वाचे मौन हे त्यांच्या विधानांना “मौन मान्यता” म्हणून पाहिले पाहिजे. पहलगाममध्ये प्राण गमावलेल्या पर्यटकांनी दहशतवाद्यांशी आणि दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांशी लढायला हवे होते असे रामचंद्र जांगरा यांनी शनिवारी म्हटले. त्यांच्यात …

Read More »

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जम्मू आणि काश्मीरला भेट शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कठोर परिश्रम करा, अधिक खेळा आणि “शाळेत भरपूर मित्र बनवा” – असा सल्ला विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुंछमधील क्राइस्ट पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिला होता, ज्या शाळेने या महिन्याच्या सुरुवातीला अंदाधुंद गोळीबारात आपले दोन विद्यार्थी गमावले होते. राहुल गांधी शनिवारी पूंछ शहराला भेट देत होते. २२ एप्रिल …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईच्या नालेसफाईतील भ्रष्टाचाराची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा यंदाही मुंबईत मुसळधार पावसात अनेक भागांत पाणी साचण्याची गंभीर परिस्थिती

मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी भाजपा युती सरकारने करदात्यांचे कोट्यवधी रुपये खर्च केले. पण प्रत्यक्ष कामांची स्थिती अत्यंत भीषण आहे. नालेसफाई असो वा रस्ते काँक्रिटीकरणाची कामे यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी एसीबी ACB मार्फत करा आणि दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करा, …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे विदर्भात भूमिहीन होण्याचा धोका सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या

पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …

Read More »

धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित

धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …

Read More »

नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दिल्ली न्यायालयाचे ईडी चौकशीवर प्रश्नचिन्ह राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या संदर्भातील पुराव्याबाबत शंका

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर पाच जणांविरुद्ध लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) च्या तक्रारीची दखल घ्यावी की नाही यावर बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयाने युक्तिवाद सुरू केला. ईडीच्या मते, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या ₹२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या कथित फसवणुकीतून मिळालेल्या ‘गुन्ह्यातून मिळालेल्या …

Read More »