मागील दोन वर्षाहून अधिक काळ कोरोनाने संपूर्ण जगभरातच थैमान घातले. मात्र कोरोनामुळे वाढत्या लसीकरणामुळे कोरोनाला रोखण्यात चांगल्यापैकी यश आहे. तसेच अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. महाराष्ट्रासह देशातही कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आलेले असले तरी महाराष्ट्रासह देशातील अन्य काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत धीम्यागतीने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे …
Read More »
Marathi e-Batmya