मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील १५ दिवसात ४ हजार ३९९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण मृतकांची संख्या २४ हजार ३९९ वर पोहोचत २५ हजारकडे जात आहे. त्यामुळे मृतकांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त असल्याचे दिसून येत आहे. यातील मृतकांची सर्वाधिक संख्या मुंबई आणि महानगर प्रदेश आणि पुणे विभागत जास्त आहे. एकट्या …
Read More »
Marathi e-Batmya