राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाले. मात्र या सहा महिन्यात जितकी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची झाली. तितकीच चर्चा सरकारी कंत्राटापोटी आणि झालेली कारवाई रद्द करण्यासाठी जे काही गुणांक द्यावे लागतात त्याच्या दरात जवळपास डबल वाढ झाली असल्याची चर्चा सुरु झाली असून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील गुणांका …
Read More »उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, सीमाप्रश्नी मुख्यमंत्री शांत का?
दिवसेंदिवस कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करत असून आधी सीमावर्ती भागातील गावांवर दावा सांगितला. त्यानंतर सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी येवू नये यासाठी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले. तर दुसऱ्याबाजूला सोलापूरात कर्नाटक भवनची आवश्यकता नसताना सोलापूरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा करत सीमाप्रश्नी वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु आहे. …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतले “हे” महत्वाचे निर्णय
दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील आठवडाभरात झाली नाही. त्यामुळे गतवेळी प्रस्तावित असलेले विषय आणि सध्याच्या चालू आठवड्यातील नवे विषय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरूवारी झाली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास १४ हून अधिक निर्णय घेण्यात आले. ते निर्णय खालीलप्रमाणे नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी …
Read More »महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता दर जैसे थे
आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …
Read More »प्रेयसीच्या आत्महत्येचा तपास नीट होत नसल्याने प्रियकराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट न झाल्याने आष्टी येथील प्रौढाचा प्रयत्न
प्रेयसीने केलेल्या आत्महत्येचा तपास पोलिसांकडून नीट होत नसल्याचे गाऱ्हाणे घेवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गेला होता. मात्र तेथे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नसल्याने अखेर या प्रियकराने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारली. सुदैवाने मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर जाळी बसविण्यात आल्याने सदर व्यक्तीला कोणत्याही पध्दतीची फारशी …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ठाण्यात नवी चित्रनगरी
मराठी नाट्य, चित्रपटसृष्टी जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या १२ हजार ५०० व्या विक्रमी नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दामले यांचा मुख्यमंत्री …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्ता हवी होती म्हणून परिवर्तन केलं नाही तर…
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांना सुरुवातीला सूरत मध्ये आसरा देण्यात आला. तेथून हे सर्व जण भाजपाशासित आसाम आणि गोवा येथे गेले. त्यावेळी या फुटीमागे भाजपा नसल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र यामागे भाजपाच असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात होती. या साऱ्या …
Read More »नाना पटोलेंचा खोचक टोला, मुंबई महापालिकेची फक्त २ नाहीतर २५ वर्षांतील कामांची चौकशी करा कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात मविआ सरकारने केलेल्या कामाची जगाने दखल घेतली
राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची …
Read More »नाना पटोले यांची टीका, हे तर गुजरातचे एजंट …. मुंबईही गुजरातला देऊन टाकतील
महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन …
Read More »अजित पवार म्हणाले, आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यातच खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकंही हातची गेली असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांनासमोर निर्माण झाला आहे. मात्र परतीच्या पावसांने उघडीप देऊन तीन-चार दिवस झाले तरी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही की, पंचनामे झालेले नाहीत. या सगळ्या गोष्टीनंतर …
Read More »
Marathi e-Batmya