संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेवर आभार प्रदर्शन व्यक्त करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर चौफेल हल्ला चढवला. तसेच निवडणूकीच्या काळात झालेल्या अफरातफरीवरही भाष्य केले. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत एक धक्कादायक गोष्टी पुढे आली आहे. ती म्हणजे अहमदनगरमधील एका …
Read More »
Marathi e-Batmya