आजही एखादी व्यक्ती माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर किती विश्वास ठेवायचा असा सवाल करत ? संमेलाध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता खोचक शब्दात टीका केली. त्या ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलत होते. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन भाजपाचे नेते तथा पंतप्रधान …
Read More »
Marathi e-Batmya