Tag Archives: former governor

रघुराम राजन यांची अमेरिकेसंदर्भात स्पष्टोक्ती, याचा अर्थ एकच संबध तुटलेले रशियाशी व्यापार करणाऱ्या इतर देशांना कमी टॅरिफ पण भारतावर सर्वाधिक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी म्हटले आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ सर्वांधिक कर आकारण्याचा निर्णय हा व्यापार अर्थशास्त्राच्या पलीकडे असलेल्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे. इंडिया टुडे टीव्हीच्या सल्लामसलत संपादक राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना रघुराम राजन यांनी स्पष्ट केले की …

Read More »

रघुराम राजन म्हणाले, आरबीआयचा रेपो बाबतचा निर्णय जादूची गोळी नाही गुंतवणूकीची लाट आपोआप सुरु करेल

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे की मध्यवर्ती बँकेने अलिकडेच केलेल्या रेपो दर कपाती ही “जादूची गोळी” नाही जी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीची लाट आपोआप सुरू करेल, कारण अनेक संरचनात्मक घटक व्यवसायाच्या भावनेवर सतत परिणाम करत आहेत. “मला वाटत नाही की ही (आरबीआयने दर कपात) गुंतवणूकीला …

Read More »

रघुराम राजन म्हणाले, अमेरिकन डॉलर्सच्या मजबूतीमुळेच…. रूपया सातत्याने घसरतो डॉलरच्या तुलनेत

सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ८६.५९ या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरण झाल्याने चिंता निर्माण झाली आहे, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी एक मोजमाप केलेला दृष्टिकोन मांडला आहे, ज्यामध्ये घसरणीचे कारण देशांतर्गत आर्थिक घटकांपेक्षा अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना रघुराम …

Read More »

सी रंगराजन यांचा इशारा, रोजगाराशिवाय वाढ चिंतेचा विषय आत्मनिर्भर आयात धोरणाचा भाग

रशियन-युक्रेनियन युद्धामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे, अनेक देशांनी ‘गंभीर आयात’ संदर्भात आत्मनिर्भर होण्याचा विचार सुरू केला आणि भारताने “आत्मनिर्भर” अकार्यक्षम ‘आयात प्रतिस्थापित म्हणून होऊ नये याची खात्री करणे आवश्यक असल्याचे मत आरबीआय बँकेचे माजी गर्व्हनर सी रंगराजन यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना सी रंगराजन यांनी इशारा दिला की, आत्मनिर्भर हे आयात …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डी सुब्बाराव म्हणाले, भारत अजूनही गरिब…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२९ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्यानंतरही, भारत अजूनही गरीब देश असू शकतो आणि त्यामुळे उत्सव साजरा करण्याचे कोणतेही कारण नाही, अशा कानपिचक्या रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी सध्याच्या मोदी सरकारला दिल्या. डी सुब्बाराव एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते, जिथे त्यांनी सौदी …

Read More »

डी सुब्बाराव यांचा आरोप, व्याजदर कमी करण्यासाठी चिदंबरम- प्रणव मुखर्जींनी दबाव आणला आत्मचरित्रात्मक पुस्तकातून केला आरोप

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर दुव्वुरी सुब्बाराव यांचे एक पुस्तक लवकरच प्रकाशित झाले असून या पुस्तकात रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनर पदी असताना व्याज दरात कपात करावी यासाठी प्रणव मुखर्जी आणि पी चिदंबरम यांच्या नेतृत्वाखालील अर्थमंत्रालयाने दबाव आणला होता असा दावा करत जनतेमध्ये सरकारबद्दल चांगली भावना व्हावी यासाठी हा दबाव आणल्याचा गौप्यस्फोट आपल्या …

Read More »

माजी राज्यपाल राम नाईक यांचे पहिल्या मत्स्योद्योग धोरण समितीच्या निमित्ताने पुर्नवसन धोरण समितीच्या अध्यक्ष पदी राम नाईक यांची नियुक्ती

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदी केंद्र सरकारने नियुक्ती केली की सदर राजकिय व्यक्तीचे निवृत्तीचे वय सुरु …

Read More »

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जो गलत था गलत हो गया, न्यायालयाने बोलणे के बाद… न्यायालयाच्या निकालानंतर कोणी बोलू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले. यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच दस्तुरखुद्द माजी राज्यपाल …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, निवडणुकांसाठी भाजपाने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का ? सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर;पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे

भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास …

Read More »