जागतिक कीर्तीचे तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन व प्रसिध्द उद्योजक शशिकांत गरवारे यांना मुंबई विद्यापीठाने मानद एल.एल.डी. व डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला, हे अत्यंत अभिनंदनीय असून अशा सन्मानामुळे नव्या पीढीला प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित विशेष दीक्षांत समारंभात …
Read More »महिला शेतकऱ्यांचाही यापुढे सन्मान करणार वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे. कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू …
Read More »गिरीष महाजनांचे १२ लाख रूपये जप्तः पटोलेंची राज्यपालांना विनंती विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक : नाना पटोले
विधानसभा अध्यक्ष पदाच्या अनुषंगाने विधिमंडळ समितीने आपला अहवाल सादर करत काही दुरूस्त्या सुचविल्या. या दुरूस्त्या विधानसभेने स्विकारत विधानसभा अध्यक्षाची खुल्या पध्दतीने निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात भाजपाचे आमदार गिरीष महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विधिमंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र आज झालेल्या सुणावनी वेळी महाजन यांची याचिका …
Read More »युध्द परिस्थितीत काँग्रेसनेही नागरीकांना आणले, पण भाजपाच्या प्रवृत्तीची किळस येते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
जवळपास ११ दिवसांपासून युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे जवळपास १० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकलेले आहेत. पण या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटाने करत फिरत असल्याची बाब गंभीर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा …
Read More »खासदार अमोल कोल्हे म्हणाले, रोखठोक अजित दादांनी अंजन घालण्याचे काम केले राज्यपालांविरोधात केलेल्या तक्रारीवरून कोल्हेंकडून अजित पवारांचे कौतुक
पुणे मेट्रोसह विविध योजनाच्या लोकार्पण सोहळ्यात ते ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात त्यांचीच तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे कौतुक करत, रोखठोक अजित पवारांनी डोळ्यात अंजन घालण्याचे काम …
Read More »शरद पवारांचा फडणवीसांना टोला, काहीजण येतो येतो म्हणतात, पण मी कसा येवू देईन उस्मानाबाद मधील कार्यक्रमांत पवारांची राज्यपालांवरही टीका
काही जण सारखं म्हणत होते मी परत येतो परत येतो. पण मी कसा येवू देईन असा, सगळा बंदोबस्त केला असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा उत्तर कारभार सुरु असल्याचे प्रशस्ती पत्रकही देवून टाकले. उस्मानाबाद येथे …
Read More »पंतप्रधान मोदींचा काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला तर फडणवीसांचे केले कौतुक पुणे मेट्रोसाठी देवेंद्र फडणवीसच मागे लागलेले होते ते सतत दिल्लीला यायचे
आपल्याकडे अनेक योजनांचे भूमिपूजन तर व्हायचे पण त्याचे उद्घघाटन कधी होईल हे माहित नसायचे असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता लगावत पुढे बोलता म्हणाले की, या सुस्त वृत्तीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. आता आपल्याला वेगाने काम करायला हवे. यासाठी आमच्या सरकारने पीएम गतिशक्ती नॅशनल …
Read More »राज्यपालांच्या उपस्थितीतच त्यांचीच तक्रार अजित पवारांनी केली पंतप्रधानांकडे मोठ्या व्यक्तींकडून नको ती वक्तव्य केली जातात ती न पटणारी असतात
पुणे मेट्रो आणि १४० ईलेक्ट्रीक बसेससह इतर महत्वाच्या योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याची तक्रार करत टोला लगावला. एमआयटी काँलेजच्या मैदानावर आयोजित …
Read More »सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मराठी ई-बातम्या टीम सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्यांच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या …
Read More »राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, सावित्रीबाईंनी प्लेग, दुष्काळात काम केले पण आताचे… विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण
मराठी ई-बातम्या टीम सावित्रीबाईंनी प्लेग आणि दुष्काळ या संकटात काम केल्याची आठवण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगत मात्र, आज पतीला करोना झाला, तर पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच त्याच्यासोबत राहत नाही किंवा त्याला पाहायला देखील जात नाही, असे वास्तव दाखविणारे वक्तव्य केले. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे …
Read More »