१२ वीची परिक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली. त्यानंतर १२ वी परिक्षेचा निकाल मे महिन्याच्या अखेरला जाहिर होणार की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिर होणार याबाबत उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली होती. मात्र पुणे मंडळाकडून १२ वी परिक्षेच्या निकालाची तारिख आजच जाहिर केली असून परिक्षेचा निकाल सोमवारी ५ मार्च रोजी जाहिर करण्यात येणार …
Read More »१२ वी बोर्ड परीक्षेचा राज्याचा निकाल ९३.३७ टक्के
मुंबई मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावीचा निकाल जाहीर केला. यावेळी ९३.३७ टक्के निकाल लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २ टक्के अधिक आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के तर मुंबई विभागाचा सर्वात कमी ९१.९५ टक्के लागला आहे. गतवेळेप्रमाणे परीक्षेच्या निकालातही मुलींनी बाजी मारली. मुलींचा …
Read More »
Marathi e-Batmya